इक्विलिब्रियम - एक विचार

Author: Rasika Mahabal / Labels: , ,


जग हे एक इक्विलिब्रियम आहे. समुद्राच्या एका किनारयावर भरती येते कारण दुसरयावर ओहोटी येते म्हणुन. कुठल्याही एका क्षणाला जगातल्या एनर्जिची टोटल सेम राहते.

तुम्हाला मिळालेला एक आनंदाचा क्षण हा बॅलंस करण्याकरता कोणालातरी दुःख देऊन जात असेल का?
एका क्षणाला तुम्हाला श्रीमंत करणारा त्याच क्षणाला दुसरयाला भिकारी करत असेल का?

तुमच्या घरात झालेला एक जन्म कुठेतरी मॄत्यूस कारणीभुत ठरत असेल का?

2 comments:

Unknown said...

Absolutely wonderful thought.. I really liked it..

Unknown said...

May be or not be...